पिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे 87 टक्के भारतीय लोक 2025 पर्यंत कॅन्सर ने ग्रस्त होतील . गेल्या अनेक दिवसांपासून ही माहिती , जनतेपासून लपवून ठेवली आहे . आजच सावध व्हा ! - WHO
दिल्ली : बर्याच दिवसांपूर्वी ही माहिती व अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने दर्शविला आहे . आतापर्यंत जे कॅन्सरग्रस्ताचं प्रमाण वाढले आहे , त्यातही भेसळयुक्त दूध मुख्य कारणीभूत आहे . भारतातील ८७ टक्के भारतीय लोक २०२५ पर्यंत कॅन्सर ग्रस्त होतील . " हा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज , खुपचं धक्कादायक आहे . ८७ टक्के लोकांना कॅन्सर होईल , याचा अर्थ काय ? पिशवीतील कोणतेही दूध आरोग्यासाठी घातक आहे , किंवा त्यात भेसळ आहे , हे नक्की का ? असा सवाल निर्माण झाला आहे . या WHO सर्वेक्षण अहवालात , यास पिशवीतील दूध कारणीभूत आहे ,
असं दर्शविले आहे . आपण जे रोज खातो - पितो ते स्लोपॉयझन तर नाही ना ? याची खात्री करण्याची आज गरज निर्माण झाली आहे . अशी भेसळ अनेक पदार्थांमध्ये आजकाल सर्रास होत आहे . जनतेच अज्ञान व जागरूकतेचा अभाव यास कारणीभूत आहे . जागो ग्राहकचा नारा , आजकाल खुपचं शांत झाला आहे . पारखून खाणं , पारखून पिणं विसरून , माणूस आज आळसी बनला आहे . खाणं हे शरीरासाठी असतं , जिभे साठी नाही . जिभेच चोचले पुरवणे , सत्य शोधण्याचा व स्वीकारण्याचा कंटाळा , तसेच
नफ्यासाठी कोणत्याही स्तरावर जाणारे निर्दयी कंपन्या व व राजकारण्यांवर अंधविश्वास ठेवणारे आपणच यास कारणीभूत आहेत . स्वतःच व कुटुंबाच आरोग्य जपण्यासाठी जागरूक व्हा ! थोडेच खा , पण चांगले व शुद्ध खा ! आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा .
0 Comments