दिपक आबा म्हणजे सांगोला तालूक्याला लाभलेल वरदान---अकिब भाई पटेल राष्टवादी पदवीधर मतदारसंघ उपाध्यक्ष
सांगोला तालूका तसा दूष्काळग्रस्त पण या तालूक्यातील जनता कष्टाळू पण पाणी नसल्यामुळे वाईट परिस्थिती होती.लोकांचे हाल पाहूण कै.काकासाहेबांनी 1962 ला आमदार झाले व त्यांनी प्रश्न मार्गी काही प्रमाणात लावला पण त्यांचे निधन झाले.परंतू आम.दिपक आबा लहान होते काकीच्यावर व आबांवर दूखाचा डोगंर कोसळला तरी काकीनी समाजकारण चालूच ठेवले.आबा मोठे झाले काकीनी आबांना शिकवण दिली की जे गोरगरीब,कष्टकरी व कोणीही आले तर आँफीसमधून माघारी जाता कामा नये व आबांनी याचे पालन 1990 ते आजपर्यत केले आहे.कोणीही आले तरी आबाच्या आँफीसवरून कोणी ही माघारी गेले नाही आशा या नेत्याला सांगोल्यातील जनतेने डोक्यावर घेतले.तसेच एवढ्या दिवस लोकांची सेवा निस्वार्थ केली केव्हा ही पदाची आपेक्षा केली नाही आसा देशात ही नेता मिळणार नाही कि जो रात्र दिवस 30 वर्षे झाली सेवा केली पण विधानसभा लढवली नाही.सर्व जनतेला हाक देतो की आपण सर्वजन आबांना संधी देऊ या व 2024 ला पाणीदार,कष्टकरी,गोरगरीब जनतेचा आवाजला संधी देऊ या आबांनी आमदारसाहेबां बरोबर पाण्यासाठी संघर्ष केला तसेच पाणी ही काही भागत फिरले.राहीलेले ही फिरवा.म्हणूनच म्हटले आम दिपक आबा म्हणजे सांगोला तालूक्याला लाभलेल वरदान आहे
0 Comments