google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वीज कायदा 2003 कलम 57 नुसार शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते ५००० भरपाई भाडं मिळते- जाणुन घ्या कसे ?

Breaking News

वीज कायदा 2003 कलम 57 नुसार शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते ५००० भरपाई भाडं मिळते- जाणुन घ्या कसे ?

 वीज कायदा 2003 कलम 57 नुसार शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते ५००० भरपाई भाडं मिळते- जाणुन घ्या कसे ?


 वीज कायदा 2003 कलम 57 नुसार शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते ५००० भरपाई भाडं मिळते- जाणुन घ्या कसे ?


वीज कंपनीकडून कडून नेहमी तक्रार केली जाते की शेतकरी शेतात वापरलेल्या विजेचे बिल भरत नाही.

परंतू, आपणाला हे माहित आहे का की, आपल्या शेतातून जे विजेचे तार जातात व त्याला आधार म्हणून जे पोल लावले जातात त्याचे भाडे वीज कंपनी शेतकऱ्यांना देत नाही.

होय मंडळी शेतात जे पोल अथवा डीपी वीज कंपन्यांकडून लावले जातात त्याचे नियमानुसार भाडे हे शेतकऱ्यांना वीज कंपन्या कडुन भेटले पाहिजे.

अशी तरतूदच वीज कायदा 2003 नुसार कलम 57 मध्ये करण्यात आली आहे.

कलम 57 नुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जे विजेचे खांब लावले जातात व डीपी बसवले जातात त्याचे भाडे म्हणून वीज कंपनीने शेतकऱ्याला 2000 ते 5000 रुपये इतके भाडे देणे आवश्यक आहे.


तसेच, शॉर्ट सर्किटमुळे होणारे नुकसान, जनावराचे होणारे मृत्यू अथवा करंट लागून होणारी मनुष्य हानी याची ही भरपाई देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

पण याचा पाठपुरावा कोणी करत नाही त्यामुळे कोणत्याच शेतकऱ्याला याचा लाभ भेटत नाही.

Post a Comment

0 Comments