google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेतकरी कामगार पक्षाला दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊन जाहीरात करण्याची गरजच नाही---भाई चंद्रकांत‌ सरतापे

Breaking News

शेतकरी कामगार पक्षाला दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊन जाहीरात करण्याची गरजच नाही---भाई चंद्रकांत‌ सरतापे

शेतकरी कामगार पक्षाला  दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊन जाहीरात करण्याची  गरजच नाही---भाई चंद्रकांत‌ सरतापे


स्व.आमदार‌ आबासाहेबांनी‌ अकरा वेळा सांगोला विधानसभेचे  नेतृत्व केले.त्यातील‌ बहुतांश काळ ते विरोधी पक्षात राहुनच काम केलेले आहे.निवडणुक झाली की राजकारण संपले 

नंतर जनतेच्या विकासाठी ते सरकार‌ दरबारी‌ अनेक‌ प्रश्न उपस्थित करुन अनेक‌ कामे मार्गी लावत आसत. आबासाहेबांचे  सर्व‌ पक्षातील‌ नेत्यांशी सलोख्याचे संमंध होते .हे संपुर्ण राज्याला‌ माहीत आहे.

   आज सुध्दा‌ नुतन आमदार बाबासाहेब देशमुख अवघ्या काही दिवसांतच सरकारमधील मंत्र्याशी‌ तसेच सर्व राजकीय पक्षातील नेत्यांशी चांगले‌ संमंध प्रस्थापीत करुन आहेत.

.त्यामुळे निवडणुक झाली की...जनतेचा विकास महत्वाचा असतो. विकास साधण्यासाठी सरकारमधील मंत्र्यांशी सतत भेटत असतात

 सरकारमधील  मंत्रीमहोदय सुध्दा चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे अनेक कामे मार्गी लागत आहेत. शेतकरी कामगार पक्ष हा उठ-सुट  राजकारण करीत बसत नाही शेकापची ती पध्दती ही नाही. 

आबासाहेबांनी जनतेच्या प्रश्नाला‌ वाचा‌ फोडण्यासाठी सरकार पक्षातील व विरोधी पक्षातील सर्व नेत्यांशी‌ चांगले‌ संबंध‌‌ ठेऊन होते‌. हेच संमंध आंम्ही त्याचे राजकारण न‌ करता खरे ते जनतेपर्यंत पोहचवतो.

स्व आबासाहेबांनी टेंभु योजनेसाठी केलेल्या प्रयत्नांची कबुली भाजपचे  केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी साहेबांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी

 तसेच इतर पक्षांतील वरीष्ठ नेत्यांनी जाहीरपणे दिली आहे .त्याचीच जाहीरात त्याचीच पत्रकबाजी‌ आजही आंम्ही करीत आहोत.कारण ती वस्तुस्थिती आहे‌ म्हणुन.

 ‌तसेच लोकप्रिय आमदार डाॅ.बाबासाहेब‌ देशमुखांनी काल‌ परवा पाटबंधारे मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटुन माण नदीमध्ये  टेंभुचे पाणी सोडण्याची रीतसर मागणी केली होती. ‌

विशेषता पाणी देण्यास उशीर झाला ही बाब आमदार‌ डाॅ.बाबासाहेब देशमुख‌ यांनी  पाटबंधारे मंत्राच्या लक्षात आणुन दिल्यानंतर मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती केली व तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले‌‌ 

हि‌‌ हे वस्तुस्थिती आहे.आशा  घटनेची आंम्ही जाहीरात व पत्रकबाजी करतोय जे खरं आहे जी वस्तुस्थिती आहे त्याचीच जाहीरात पत्रकबाजी शेतकरी कामगार पक्ष  करतोय.

मुख्यमंत्री महोदयांना  आमदार बाबासाहेब देशमुख‌‌ हे विकास कामानिमित्त भेट घेऊन मतदार संघातील अडचणी  सांगत असतात ते ही चांगला प्रतिसाद देत असतात याचीच जाहीरात-पत्रकबाजी  आंम्ही करतोय. डाॅ

बाबासाहेब‌ देशमुख हे जनतेने निवडुन दिलेले आमदार आहेत.जनतेचे प्रतिनिधी आहेत म्हणुन सरकारमधील मंत्री महोदय ऐंकुन घेऊन मार्ग‌ काढतात त्याचीच आंम्ही जाहीरात व‌ पत्रकबाजी करतोय .शेकापक्षाकडे  संविधानीक अधिकार आहे संवीधानीक पद आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आमच्या नेत्यांने  

 केलेल्या कामाची जाहीरात व पत्रकबाजी शेतकरी कामगार‌ पक्ष‌ करीत राहणार व करणार आसे मत शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी‌ व्यक्त केले

Post a Comment

0 Comments