google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 देशात सद्या “बळीच राज्य येण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज- पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब ‌देशमुख..

Breaking News

देशात सद्या “बळीच राज्य येण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज- पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब ‌देशमुख..

 देशात सद्या “बळीच राज्य येण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज- पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब ‌देशमुख.. 


सांगोला-तालुक्याचे लोकप्रिय युवा नेतृत्व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ बाबासाहेब देशमुख यांनी सद्या देशात चालू परिस्थिती आणि बळीराज्य याची आठवण काढताना यांची पिळवणूक पाहून..


प्राचीन भारतात एक अत्यंत सदगुणी ,प्रजाहितवादी, दानशुर,सामर्थ्यशाली विख्यात राजा होऊन गेला तो राजा म्हणजे बळीराजा आपलेकडे एक म्हण प्रचलीत आहे” ईडा पिडा जळु दे बळीच राज्य येऊ दे” आपलेकडे शेतकऱ्यांना बळी म्हटले जाते बळीच राज्य म्हणजे शेतकऱ्याचं राज्य येऊ देss!..


यानुसार बळीच राज्य यावे आसी सर्वांचीच भावना सर्वांचेच मत आहे़.परंतु त्या दृष्ठीने सर्वच राजकीय नेते -ते सरकारे पाऊले उचलताना दिसत नाही.. फक्त बळीच राज्य येऊ दे म्हटले की झाले असे न होता त्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना केल्या पाहीजेत.शेतकरी शेतीवर अवलंबुन असणारे व्यवसाईक,शेत मजुर इत्यादींचा विचार करुनच पाऊले उचलली पाहीजेत अस मत त्यांनी व्यक्त केले.


देशात  आपापल्या आंतर्गत व त्यांच्या हातातील उपाययोजनांना सहमतीने शेतकरी,व्यवसाईक व मजुर यांच्यासाठी वापरल्या पाहीजेत शेतकर्यांना आर्थीक मदत केली पाहीजे,शेतकर्यांना तज्ञांकडुन मार्गदर्शन केले पाहीजे,मालाला हमीभाव दिला तरच शेतकरी समृध्द होईल.


सध्य स्थितीत शेतकरी पुर्णता आर्थीक अडचणीत साडलेला आहे.निसर्गाची अवकृपा,आनेक पिकांनवरती ,बागावरती आलेले वेगवेगळे रोग यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे.आशा परस्थितीमध्ये सरकारने कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन आर्थीक मदत केलीच पाहीजे ,गरज आसेल तेथे आनुदानाच्या स्वरुपात मदत केली पाहीजे ही मदत सरकारची जबाबदारी आहे प्रत्येक पक्षाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकर्यासाठी भरमसाठ सवलतींचा व मदतीचा आवर्जुन समावेश केला गेला आहे


 मग त्याचीच आंमलबजावणी सरकारने करुन शेतकरी,कष्ठकरी,अल्पभुधारक,मजुर यांना दिलासा द्यायचा आहे यात वेगळ काही करावयाची गरजच नाही. शेतकर्यांना मदतीबरोबर जर योग्य मार्गदर्शन दिले तर त्या शेतकर्यांचा वेळ,पैसा कष्ठ वाचतील. समजा एखाद्या फळबागेवर रोगांचा प्रादुर्भाव झाला तर तो शेतकरी फळबाग वाचवण्यासाठी कुणालाचेही एंकुन औषध फवारत आसतो काही शेतकरी घरगुती औषधांचाही वापर करीत 


आसतात आशा पर,अथीतीमध्ये त्याला तज्ञांकडुन जर योग्य मार्गदर्शन लाभले तर तो नुकसानीपासुन वाचेल आणी आश्या बिकट परस्थीतीतुन जर शेतकर्यांने ऊत्पादन काढलेच तर ते बाजारात जाऊन विकलेनंतर त्याला जो मोबदला मिळतोय तो मोबदला खर्चाच्या कतीतरी कमी प्रमाण आसतो कारण उत्पादन खर्चाच्या आधारे मालाला हमी भाव नाही मग शेतकरी कसा समृध्द होईल याचा विचार तुमच्या माझ्या सारख्या सर्वच राजकीय पक्षातील कार्यकरत्यांनी करणे गरजेचे आहे.


सध्या शेतकरी शेतामध्ये राब-राब राबतो,शेतामध्ये खर्च करण्यासाठी सावकाराकडुन पैसे घेतो आशा आवस्थेत जर शेतकर्यांला शेतामध्ये ऊत्पन्नच नाही मिळाले तर त्याचा घरप्रपंचा व सावकाराचे देणे कशातुन भागवायचे याचा विचार करणे गरजेचे आहे.


गेले दोन वर्षे कोरोनाने हैरान झालेली जनता आहे त्यांच्या संसाराची आर्थीक घडी आजुन बसलेली नाही जे काही पैसे येतात त्यात घर प्रपंचा ईतर खर्च भागत नसताना वरुन विज बिलासारख्या आनेक वसुल्यांचा तगादा तर चालुच आहे जी विज दिली जाते ती कमी वेळेसाठी व अत्यंत कमी दाबाने दिली जाते आसे सर्व प्रकार आसताना आपण मात्र बळीच राज्य यावे आशा वल्गना करीत आसतो.


आता वल्गना करण्याची वेळ नसुन सर्वसहमतीने उपाययोजना व मार्गृकाढण्याची वेळ आली आषल्याचे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची  माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आह

Post a Comment

0 Comments